Thursday 22 December 2016

विज्ञानगंगाचे अकरावे पुष्प.. 'हल्लीच्या फुलांना वास का येत नाही?'


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंग' कार्यक्रमांतर्गत प्रा. नागेश टेकाळे यांचे 'हल्लीच्या फुलांना वास का येत नाही?" या विषयावरील अकरावे पुष्प सोमवार दि. १६ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालय समोर, नरिमन पॉईंट, मुंबई  येथे आयोजित केलेले आहे. प्रा. नागेश टेकाळे हे वनस्पतीशास्त्रज्ञ असून त्यांनी विपुल लिखाण केले आहे. तरी वरील कार्यक्रमा आपण उपस्थित रहावे ही विनंती. 

No comments:

Post a Comment